जळगाव प्रतिनिधी:- तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला २ जानेवारी १९६१ साली ध्वज प्रदान केला, तोच दिवस...
Read moreअमळनेर : तालुक्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही. अनेक लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे; पण त्यामुळे सरकारी...
Read moreअमळनेर: बोरी नदीपात्रात वाळू चोरांनी गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः हैदोस घातला असून नदीपात्रात दिवस रात्र चोरांनी वाळूचा उपसा करत बोरी...
Read moreनोकरी, काम-धंद्यानिमित्त अनेक जण आपले गाव, शहर सोडून दूर राहतात. निवडणुकीच्या वेळी बऱ्याचदा या नागरिकांना मतदानासाठी येता येत नाही. अशा...
Read moreचोपडा (प्रतिनिधी)रविंद्र कोळी:- तालुक्यातील बोरअजंटी ते वैजापूर दरम्यानच्या तेल्या घाटातील संरक्षण भिंती जवळील रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने रस्त्याच्या एका बाजूस...
Read moreभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नागपुरात गुरुवारी संपन्न झाले. भटके विमुक्तांच्या पारंपरिक उद्योग व्यवसाय, पारंपरिक...
Read moreअमळनेर: तालुक्यातील दिव्यांग ५% निधी घोटाळा व अनियमितता करणारे ग्रा.सेवक ग्रा.पंचायतीची चौकशी करणेकामी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिकेत पाटील यांनी...
Read moreअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सहावी आणि सातवीतील पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद् भागवतगीतेचा संदर्भ, तर अकरावी-बारावीच्या संस्कृत पुस्तकात भगवद्गीतेतील श्लोकांचा समावेश करण्यात येणार...
Read moreपशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळीपालन योजना सुरु केली आहे. स्वत:चा शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर अशा लोकांना राज्य...
Read moreशेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान मिळणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वीच जारी झाला आहे. मनरेगाच्या माध्यमातून भूजल सर्वेक्षणाप्रमाणे...
Read more