• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! – आता विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान

policevrutta by policevrutta
December 19, 2022
in Uncategorized, प्रशासन, राज्य, सरकारी योजना
0
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! – आता विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान
0
SHARES
456
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान मिळणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वीच जारी झाला आहे. मनरेगाच्या माध्यमातून भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यामध्ये 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदण्यात येणार – असे राज्य शासनाने सांगितले

आणखी काय सांगितले राज्य शासनाने आता ग्रामसभेत लाभार्थींना विहिरीसाठी मंजुरी देणे ग्रामपंचायतींना आवश्यक असणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना काही अटीदेखील असतील.

ग्रामपंचायतीने मान्यता दिल्यानंतर पुढील 30 दिवसांमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी लागणार आहे.
तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये तांत्रिक मान्यता देणे आवश्यक असणार आहे.
नियमित ग्रामसभा झाल्यानंतर 10 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी जर अर्ज केला तर विशेष ग्रामसभा घेऊन त्यास मंजुरी द्यावी लागणार आहे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

ग्रामपंचायतीचा डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक लाभार्थीचा ऑनलाईन अर्ज भरू शकतील. लाभधारकाकडे ‘मनरेगा’चे जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थीकडे किमान 40 गुंठे जमीन सलग असणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा स्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेता येणार नाही.

दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नसेल. लाभधारकाच्या 7/12 उताऱ्यावर त्यापूर्वी कधीही विहीरीची नोंद नसावी. लाभार्थी ठरवण्याचा निर्णय ग्रामसभेत होईल.

Previous Post

गावगाड्यात रणधुमाळी, ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान,

Next Post

दिवसाढवळ्या डल्ला मारून पळून जाणारे तिनी बहिणींना अटक! सोने, मोबाईल फोन्स, हजारोंची रोकळ केली जप्त

policevrutta

policevrutta

Next Post
दिवसाढवळ्या डल्ला मारून पळून जाणारे तिनी बहिणींना अटक! सोने, मोबाईल फोन्स, हजारोंची रोकळ केली जप्त

दिवसाढवळ्या डल्ला मारून पळून जाणारे तिनी बहिणींना अटक! सोने, मोबाईल फोन्स, हजारोंची रोकळ केली जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!