राज्य

पोलीस निरीक्षक बकाले यांच्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड मराठा समाज तीव्र संताप

अमळनेर : जळगाव जिल्हा एल.सी.बी. मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल खालच्या स्तरावर वक्तव्य केल्याने मराठा...

Read more

तोंडापूर पिडीते साठी विरोधी पक्ष नेता अजित दादा कड़े गुहार; पोलिस अधीक्षकांशी बोलतो- अजित दादा

जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका अल्पसंख्यांक आदिवासी महिलेसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणी पहूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला...

Read more

बापरे…! लग्नासाठी मामाने मुलगी न दिल्याने संतापाच्या भरात भाच्याने केला मामाचा खून..!

नांदेड : मामा किंवा आत्याच्या मुला- मुलीसोबत लग्न होण ही महाराष्ट्रात मोठी नसून फार साधारण बाब आहे. काही बहीण भावाच...

Read more

अबब..! मुंबईत ‘ईडी’ची छापेमारी ९१ किलो सोने ३४० किलो चांदी जप्त

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने आज दक्षिण मुंबईतल्या झव्हेरी बाजारात कारवाई केली. ईडीने सराफा व्यापाऱयाकडून 91.5 किलो सोने (gold)आणि 340 किलो...

Read more

राज्यात माॅन्सूनचा कहर कायम ! – पुढील 3 दिवस अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

सध्या परतीच्या वाटेवर निघालेला माॅन्सून कोकण, घाट परिसरात सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर...

Read more

जळगाव…! महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना खुद्द...

Read more

धक्कादायक! दोन जिवलग मैत्रिणींनी केली एकाच दिवशी आत्महत्या; घटना वाचून बसेल धक्का

पुणे: जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली...

Read more

खळळजनक..! सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून ; न्यायासाठी पित्याने तब्बल ४२ दिवसापासून मृतदेह जतन केला मिठाच्या खड्ड्यात !

नंदुरबार (प्रतिनिधी) सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून झाला. परंतू पोलिसांनी दखल न घेतली नाही. पिडीत मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिचा...

Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! – लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल

तुम्हाला माहिती असेल, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनावरांवर लम्पी चर्मरोगाचे संकट आले आहे - यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याने राज्य...

Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! – देशात लंपी व्हायरसचा कहर 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू

लंपी व्हायरसने देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा बळी घेतला आहे. आतापर्यंत 16 राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. राजस्थान हे लंपी...

Read more
Page 29 of 35 1 28 29 30 35
error: Content is protected !!