• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

लग्नाच्या तीन महीन्यात सुखी संसाराची स्वप्न भंगले, नवदाम्पत्याच्या घटनेनं  संपूर्ण गाव हादरले

policevrutta by policevrutta
August 12, 2024
in क्राईम, नगर
0
लग्नाच्या तीन महीन्यात सुखी संसाराची स्वप्न भंगले, नवदाम्पत्याच्या घटनेनं  संपूर्ण गाव हादरले
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदगर: पोलीस वृत्त ऑनलाइन:  धक्कादायक घटना समोर आली आहे लग्नानंतर तीन महिन्यात हातावरची नवदाम्पत्याला जिवन संपाविले आहे . सुखी संसाराची स्वप्न रंगवण्याच्या काळा नवदाम्पत्याने घेतलेल्या निर्णयानं संपूर्ण गावं हादरलं

आहे.नवदाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. पती-पत्नी दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसले.मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर येथे वैभव आमले आणि स्नेहा आमले असं दोघांची नावं असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरू केला आहे. तीन महिन्याआधीच विवाह झाला होता. पुण्यात नोकरी करत होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही आपल्या गावी साकूरला आले होते. वैभव दत्तात्रेय आमले वय वर्ष 22 व स्नेहा वैभव आमले वय वर्ष 20 या नवविवाहीत दापत्यांनी रवीवारी सायंकाळी साकुर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही.

Previous Post

ते पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत..  या बॅनरने अजित पवारांचे अमळनेरात होणार स्वागत

Next Post

दुर्दैवी घटना : कानबाई उत्सव आटपून घरी जाताना गाडीचा अपघातात पती, पत्नी सह मुलगी ठार,

policevrutta

policevrutta

Next Post
दुर्दैवी घटना : कानबाई उत्सव आटपून घरी जाताना गाडीचा अपघातात पती, पत्नी सह मुलगी ठार,

दुर्दैवी घटना : कानबाई उत्सव आटपून घरी जाताना गाडीचा अपघातात पती, पत्नी सह मुलगी ठार,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!