• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अमळनेर..! पहिल्याच वेचणीला कापसाचे बोंडे सडली, कैऱ्या काळवटल्या शेतकऱ्यांची नाराजी

policevrutta by policevrutta
September 23, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन
0
अमळनेर..! पहिल्याच वेचणीला कापसाचे बोंडे सडली, कैऱ्या काळवटल्या शेतकऱ्यांची नाराजी
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : तालुक्यात पूर्व हंगामी कापूस पिकाचे तीन तेरा झाले असून अति पावसाने झाडाच्या खालच्या भागाच्या कैऱ्यांच्या दर्जा खालावला आहे. बोंडे सडकी काळवटलेली अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पहिल्या वेचणीलाच कापसाचा दर्जा घसरणार असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. याशिवाय अति पावसाने बाजरी, मका ,सोयाबीन आदी पिके वाऱ्याने झोपली. असून पिके ही खराब झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
जूनच्या सुरुवातीला मे आखेरीस लागवड केलेल्या कापूस पीक आगस्ट मध्येच कैऱ्या तयार झाल्या परंतु सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला सतत पाऊस सुरू होता यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. खालच्या भागाच्या बोंडांचे नुकसान झाले त्या काळवंडल्या आहेत तसेच लाल पडून त्यांचा दर्जा घसरलेला आहे. त्यात कवडीची समस्या तयार होणार आहे. कापूस लालसर काळा पडणार आहे. त्यामुळे दर्जाचे कारण पुढे करून कोडीमोल दरात कापसाची खरेदी करण्याचा प्रकार सुरू होईल. हा प्रकार शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा आहे या कापसाची वेचणी करण्यासाठी मजुरी देखील अधिक लागते यंदाही सुरुवातीला अडीचशे ते तीन शे रुपये रोजाने कापूस वेचणीसाठी द्यावा लागत आहे. तसेच सध्या ढगाळ हवामान आहे यामुळे बोंडे व्यवस्थित उमलनार नाहीत अशी स्थिती आहे. अति पावसामुळे यंदाही पूर्व हंगामी कापसाची 30 ते 35 टक्के नुकसान झाले आहे गेल्या वर्षी देखील अशी समस्या अति पावसामुळे निर्माण झाली होती यंदाही अशीच परिस्थिती असल्याने शेतकरी चिंतेत आहे

Previous Post

मोठी बातमी ! – पुढील तीन ते चार मुसळधार पावसाची शक्यता; तर या जिल्ह्यांत इलो अलर्ट

Next Post

उत्राण…! बुंदीच्या लाडूत गुंगीचे औषध विद्यार्थिनीला देण्याचा प्रयत्न फसला; महिलेसह दोघे गाडीवरून झाले पसार

policevrutta

policevrutta

Next Post
उत्राण…! बुंदीच्या लाडूत गुंगीचे औषध विद्यार्थिनीला देण्याचा प्रयत्न फसला; महिलेसह दोघे गाडीवरून झाले पसार

उत्राण...! बुंदीच्या लाडूत गुंगीचे औषध विद्यार्थिनीला देण्याचा प्रयत्न फसला; महिलेसह दोघे गाडीवरून झाले पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!