• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

संत भूमीतील जंतांना मतदानातून ठेचा
माजी आमदार शिरीष चौधरी यांचे मतदारांना आवाहन

policevrutta by policevrutta
November 12, 2024
in अमळनेर, राजकारण
0
संत भूमीतील जंतांना मतदानातून ठेचामाजी आमदार शिरीष चौधरी यांचे मतदारांना आवाहन
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त न्युज – अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. पाहूण घेण्याची भाषा करणे हे या पुण्यनगरीला काळीमा फासणारे आहे. निवडणुकीत ऐनतेन प्रकारे विजय मिळवण्यासाठी लोकांच्या भावना भडकावणे, जातीयवाद निर्माण करणे हे या जंताचे षडयंत्र आहे. हा प्रकार पुण्यनगरी अमळनेरला शोभणारा नसून सुज्ञ आणि जाणकार मतदारांनी या जंताच्या मतदानातून मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे.
साधू संतांची, थोर पुरूषांची, विचारवंत व समाजसुधारकांची ही भूमी आहे.शिव शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे अमळनेरकर अशी ओळख आहे. पण निवडणुका येताच आपल्या राजकीय फायद्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक केला जात आहे. विधानसभा निवडणुक सुरू असून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील अनिल पाटील हे प्रक्षोभक वक्तव्ये करून अत्यंत घातक व अमळनेरच्या प्रतिमेला कलंक लावणारे काम करीत आहेत. अमळनेर शहर व मतदारसंघात जातीय सलोखा व शांतता रहावी यासाठी अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याची जबाबदारी आपली आहे. राजकीय फायद्यासाठीकोणी जातीच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी खपवून घेऊ नका. राजकारण बाजूला ठेवून अमळनेरच्या हितासाठी या अपप्रवृत्तीना ठेचून काढा, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.

Previous Post

पाळधी रेल्वस्थानकावर आढळला बेवारस मृतदेह

Next Post

सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांच्या उमेदवारालाच निवडून द्या – डॉ. लीना पाटील

policevrutta

policevrutta

Next Post
सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांच्या उमेदवारालाच निवडून द्या – डॉ. लीना पाटील

सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांच्या उमेदवारालाच निवडून द्या – डॉ. लीना पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!