• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकऱ्या ठार

policevrutta by policevrutta
April 1, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकऱ्या ठार
0
SHARES
797
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन – शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच दरम्यान भटक्या कुत्र्यांनी बंद गोठ्यामधील ११ बकऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना शहरातील असोदारोड, वडामया नगरामध्ये घडलीय

घटनेमुळे खळबळ उडाली असून पशुपालकाचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाकडून भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

जळगाव शहरातील असोदा रोडवरील वडामयानगर येथे प्रकाश चिंतामण कोळी (वय ४५) हे कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांनी त्यांच्या घराजवळ एक गोठा तयार केला आहे. त्या ठिकाणी त्यांनी १३ बकऱ्या पाळल्या असून त्यापासून मिळणाऱ्या साधनांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

दरम्यान शनिवारी ३० मार्च रोजी रात्री त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये दहा वाजेच्या सुमारास सर्व बकऱ्या व त्यांचे काही पिल्ले बांधून ठेवले होते. मात्र मध्यरात्री दुसऱ्या दिवशी भटक्या कुत्र्यांनी बंद गोठ्यात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला. त्यात काही पिल्लांसह अकरा बकऱ्या ठार झाल्या आहेत. यात पशुपालक प्रकाश कोळी यांचं दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून त्यांना नुकसानी प्रकरणी शासनाकडून भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी वडामया नगरामधील ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. त्यात शहरातील विविध भागात अनेकांना चावा घेतल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट भटक्या कुत्रांचा त्रास वाढला असून नागरिकांच्या जिवाला धोका तयार झाला आहे. तरी देखील महानगरपालिकेकडून यावर कुठलाही बंदोबस्त केला जात नसल्याचं दिसून येत आहे.

Previous Post

स्मिताताई वाघ यांचे अमळनेर मध्ये जल्लोषात स्वागत, शिरूड येथील दत्त मठास दिली भेट

Next Post

चोपड्यातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी, पाच जणांना जन्मठेप

policevrutta

policevrutta

Next Post
चोपड्यातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी, पाच जणांना जन्मठेप

चोपड्यातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी, पाच जणांना जन्मठेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!