• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

राज्यात परतीचा पाऊस होणार – काय सांगितले हवामान विभागाने ?

policevrutta by policevrutta
October 2, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
राज्यात परतीचा पाऊस होणार – काय सांगितले हवामान विभागाने ?
0
SHARES
497
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘नूरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले असून, त्यामुळे नैऋत्य माॅन्सून देशातून माघार घेण्यास विलंब होत आहे..

या सुपर चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडू शकतो – असे पंजाबराव डख यांनी सांगितले

आणखी काय सांगितले हवामान विभागाने ?

राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग –

तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

तर ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे पाऊस होतील, दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

केव्हा सुरु होणार परतीचा पाऊस ? – राज्यात परतीच्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. वायव्य राजस्थान, गुजरातमधील कच्छमधून माॅन्सून परतला आहे.

5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातूनही माॅन्सून माघारी फिरणार आहे. 8 ऑक्टोबरला मुंबईतून माॅन्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

तर राज्यात 28 ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

Previous Post

जळगाव हादरेल..! पतीने मोबाईल चार्जर च्या वायरने आवळला पत्नीची गळा..!

Next Post

महात्मा गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब अमळनेर तर्फे सायकल रॅली! 2 ते 8 ऑक्टोबर साजरा करणार सेवा सप्ताह…!

policevrutta

policevrutta

Next Post
महात्मा गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब अमळनेर तर्फे सायकल रॅली! 2 ते 8 ऑक्टोबर साजरा करणार सेवा सप्ताह…!

महात्मा गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब अमळनेर तर्फे सायकल रॅली! 2 ते 8 ऑक्टोबर साजरा करणार सेवा सप्ताह...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!