• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

Breking…! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू! जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील खडबडजणक घटना..!

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
0
SHARES
177
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव:- तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दीड वाजेच्या सुमारास आज तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे. निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७ )आणि ९ वीत शिक्षण घेणाऱ्या सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५ ) दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत . तर या घटनेत ९ वीत शिक्षण घेणारा जय जालिंदर सोनवणे यातून बचावला आहे. दोघा शाळकरी मुलांचे मृतदेह एमआयडीसीच्या दोन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने काढले असून या ठिकाणी पोलीस पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी गर्दी केली होती. दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.

हे तिघे मित्र शिरसोली येथील भोलानाथ नगरातील रहिवाशी असून ते तलावात पोहण्यासाठी आज दुपारी धारागिरी शिवारात असलेल्या तलावात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने वरील दोघांचा यात बुडून मृत्यू झाला. तर तिसरा मित्र हा या अपघातात वाचला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी आणि पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल, या तिघांनी त्या दोन मृत मुलांचे मृतदेह बाहेर काढले यावेळी घटनास्थळी दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Previous Post

अमळनेर नगरपरिषद दिव्यांग निधी घोळ प्रकरणी जिल्हाधिकारी जळगांव यांना मंत्रालयातून पुन्हा सूचना

Next Post

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय
पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मस्कावद, खिरोदा, फैजपूर येथे पाहणी करून पशुपालकांशी साधला संवाद

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय
पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मस्कावद, खिरोदा, फैजपूर येथे पाहणी करून पशुपालकांशी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!