• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

कडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था

policevrutta by policevrutta
March 16, 2024
in अमळनेर, शेती विषयी
0
कडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर :  अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. मार्च ते जुलै असे पाच महिने लक्षात घेता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालक आतापासूनच चाऱ्याची व्यवस्था करत असून मक्याच्या कडब्याची सर्वत्र बारीक भुसा(कुट्टी) करून घेत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.

दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुढील पाच ते सहा महिने जनावरांच्या चारा कसा पुरवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना पावसाळ्यापर्यंत पुरेल इतक्या चाऱ्याची व्यवस्था शेतकरी करतात़ यात मक्याचा कडबा, बाजरी, ज्वारी, दादरयांचे सलग कडब्याची दरवर्षी साठवण करून ठेवतात. मात्र हा सलग कडबा जनावरांना टाकल्यानंतर कडब्याचे जाड पात जनावरांनी चावले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर या कडब्याची उगार पडत चाऱ्याची नासाडी होत असते.

त्यामुळे शेतकरी आपल्या जवळील पाच ते सात  महिने पुरेल व नासाडी होणार नाही. यासाठी कडब्याची यंत्राच्या सहाय्याने बारीक भुसा (कुट्टी) करून घेत आहे. या यंत्राद्वारे कडब्याचा बारीक भुसा तयार होत असल्याने जनावरांना वैरण घातल्यावर याची नासाडी होत नाही. त्यामुळे अमळनेर तालुक्यात  यावर्षी जवळपास सर्वच शेतकरी चाऱ्याची अश्या पद्धतीने काळजी घेत आहेत. कडबा रचून ठेवल्याने उंदीर व घुशी नासडी करतात मात्र या कुट्टीची साठवण चांगल्या पद्धत्तीने करता येते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने या चाऱ्याची साठवण व काळजी शेतकरी वर्ग घेत आहेत.

Previous Post

अमळनेर पहाटेच्या सुमारास आगीत १९ शेळ्यांचा जळून मृत्यू

Next Post

आरटीओंना दिले निवेदन, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार, चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी सरसावल्या दोन माता, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

policevrutta

policevrutta

Next Post
आरटीओंना दिले निवेदन, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार, चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी सरसावल्या दोन माता, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

आरटीओंना दिले निवेदन, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार, चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी सरसावल्या दोन माता, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!