• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

आधी घेतला पत्नीचा जीव नंतर स्वतः घेतला गळफास !

policevrutta by policevrutta
February 23, 2023
in क्राईम, राज्य
0
आधी घेतला पत्नीचा जीव नंतर स्वतः घेतला गळफास !
0
SHARES
680
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : प्रतिनिधी 

नाशिकमधील चुंचाळे परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

भुजंग अश्रू तायडे ( वय 35) आणि पत्नी मनीषा भुजंग तायडे ( वय 30) अशी या पती- पत्नीची नावे आहेत. हे दांपत्य अंबड चुंचाळे येथील घरकुल इमारत क्रमांक 19 या ठिकाणी राहत होते. घटनेच्या दिवशी या दोघां पती-पत्नींमध्ये मोठा वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने भुजंगने मनिषावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली आणि नंतर त्याने घराच्या किचनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. त्यांची दोन्ही मुले क्लासला गेले होते.

संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुले क्लासवरून आल्यानंतर त्यांनी दार वाजवलं. मात्र कुणीच दार न उघडल्याने त्यांनी शेजारच्यांना हि गोष्ट सांगितली. यानंतर शेजारच्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना मनीषा यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आढळून आला तर भुजंग याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. यानंतर नागरिकांनी याची माहिती अंबड पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. अंबड पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. भुजंग आणि मनीषा यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आई-वडील सोडून गेल्याने हि दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दहशत माजविणाऱ्याला एलसीबीने घेतले ताब्यात !

Next Post

आयशरने दुचाकीस्वार शेतकारीला दिली धडक ; शेतकरी ठार

policevrutta

policevrutta

Next Post
आधी घेतला पत्नीचा जीव नंतर स्वतः घेतला गळफास !

आयशरने दुचाकीस्वार शेतकारीला दिली धडक ; शेतकरी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!