• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होणार पुन्हा सुरु

policevrutta by policevrutta
December 6, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होणार पुन्हा सुरु
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुम्हाला माहिती असेल, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याचे कुटुंब उघड्यावर येऊ नये, यासाठी राज्य सरकारने 6 वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली होती.

मात्र, एप्रिल-2022 पासून ही योजना खंडीत झाली होती. दरम्यान राज्य सरकारने ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू केली आहे.

पहा या योजने विषयी

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास या योजनेतून दोन लाखांपर्यंत मदत केली जाते. तसेच, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत केली जाते.

विशेष म्हणजे, विम्याचा हप्ता शासन भरत असल्याने शेतकऱ्याला पैसे भरावे लागत नाहीत.

शेतकरी अपघात विमा योजनेत – रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने, अंगावर वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, हिंस्र जनावरांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू, दंगल व अन्य अपघातांचा समावेश करण्यात आला आहे

योजनेचे नियम व अटी – मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर सात/बारा उतारा असावा. तसेच शेतकरी 10 ते 75 वर्षे वयोगटातील असावा.

अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदारास तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो.

अर्जाचा नमुना कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळतो.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार अर्जाची प्राथमिक छाननी करून विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी प्रस्ताव पाठवितात. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ही मदत दिली जाते.

Previous Post

अमळनेर..! लाचेचा फास वायरमन जाळ्यात

Next Post

के.सी.ई बीपीएड महाविद्यालयाची खेळाडू सोनल हटकरची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड

policevrutta

policevrutta

Next Post
के.सी.ई बीपीएड महाविद्यालयाची खेळाडू सोनल हटकरची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड

के.सी.ई बीपीएड महाविद्यालयाची खेळाडू सोनल हटकरची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!